About the author  ⁄ admin

मुंबई, दि.९ – बखरकारांमुळे जसा आपणास इतिहास कळला व त्यावर आपण विश्‍वास ठेवला तसेच पत्रकारांच्या बाबतीत आहे. पत्रकारांनी आपल्या बातम्यांमधून वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध करावी, कारण त्यांचे आजचे लिखाण हे उद्याची बखर ठरणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

Read More →

नवी दिल्ली : शेतमाल तारण योजनेअंतर्गत गोदामांमध्ये ठेवलेल्या शेतमालाच्या पावतीवरील कर्जाची मर्यादा आता दुप्पट झाली असून २५ लाखांऐवजी आता ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.

Read More →

औरंगाबाद (पंकज जोशी) ता. ३० : राज्यातील काही भागात दुष्काळ पडला असला तरी यंदाच्या खरीपात कापसाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नसून शेतकर्‍यांनी काळजी करू नये असे आवाहन कापूस उत्पादक कंपन्यांनी केले आहे. त्यामुळे बियाणांच्या बाबतीत कापूस उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More →

यंदाच्या रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ‘आधुनिक किसान’ आणि ‘इफको’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांसाठी फिरत्या वाहनाद्वारे मोफत माती परीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

Read More →

अमरावती, ता. १२ ः कृषी विभागामार्ङ्गत राबविण्यात येणार्‍या शेततळ्यासह विविध कृषी योजनामध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका कृषी कार्यालयातील नऊ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. प्रशासनाने ही धडक कारवाई केल्याने कृषी खात्यात खळबळ उडाली आहे.

Read More →

चिखली, ता. ९ : आघाडी सरकारने साखर उद्योग अंशतः नियंत्रममुक्त केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने चिखली (जि. बुलडाणा) येथे साखर वाटून निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Read More →

स्टेट बँक ऑफ हैद्राबादने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक एम. भगवंतराव यांनी मुंबई येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एक कोटी रुपयांचा ड्राफ्ट स्फूर्त केला आहे.

Read More →