‘दुष्काळ.. कोठे आहे? आमच्या भागात तर दुष्काळ जाणवत नाही. खरे तर दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. असे असले तरी आमच्या दुष्काळाचा कोणी उदो उदो करीत नाहीत. दुष्काळामुळे आपले कसे होईल, अशी चिंता करीत न बसता आमचे आम्हीच दुष्काळावर मात करण्यास शिकलो आहोत,’ हे बोल आहेत गटशेतीचा प्रयोग यशस्वी करणारे बीड जिल्ह्यातील इंजेगावचे कृषिभूषण नाथराव कराड यांचे. …
Read More →