‘आधुनिक किसान’साठी पत्रकारिता करताना गावोगावी फिरणे, शेती व शेतीसोबत संबंध असलेल्या लोकांच्या मुलाखती घेणे, सोबत विचारविनिमय करणे, असे अनेक छंद मला जोपासता येत आहे. असाच एका गावातील सरपंचबाईंचा मुलाखतीचा अनुभव… …
Read More →‘आधुनिक किसान’साठी पत्रकारिता करताना गावोगावी फिरणे, शेती व शेतीसोबत संबंध असलेल्या लोकांच्या मुलाखती घेणे, सोबत विचारविनिमय करणे, असे अनेक छंद मला जोपासता येत आहे. असाच एका गावातील सरपंचबाईंचा मुलाखतीचा अनुभव… …
Read More →जालना जिल्ह्यामधील पीरकल्याण गावातील तरुण सुशिक्षित शेतकरी विवेकानंद तुळशीराम घोलप, वय वर्षे २५ ऍनिमेशनचा कोर्स करून मुंबईला नोकरीसाठी गेला. शेतकरी घरातील मुलगा. मुंबईची धावपळ पाहून सर्व काही सोडून पुन्हा जिद्दीने शेतीकडे वळला; पण दुर्दैवाने जॉब तर गेलाच पण शेतीत आल्यानंतर पाण्याच्या अभावाने त्याच्या दहा वर्षांपूर्वी लावलेल्या मोसंबीची बाग जळताना होणारी वेदना कॅमेर्यात टिपण्याची वेळ माझ्यावर आली. …
Read More →