<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Adhunik Kisan &#124; AdhunikKisan.Com</title>
	<atom:link href="http://www.adhunikkisan.com/?feed=rss2" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>http://www.adhunikkisan.com</link>
	<description>प्रगत शेतीची पाऊलवाट</description>
	<lastBuildDate>Sat, 18 May 2013 08:25:51 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>1</sy:updateFrequency>
	<generator>http://wordpress.org/?v=3.5.1</generator>
		<item>
		<title>इंजेगावच्या शेतकर्‍यांनी दुष्काळावर केली मात !</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4809#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%259c%25e0%25a5%2587%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e2%2580%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4809#comments</comments>
		<pubDate>Sat, 18 May 2013 08:07:27 +0000</pubDate>
		<dc:creator>Swapnil Pathak</dc:creator>
				<category><![CDATA[कृषिवार्ता]]></category>
		<category><![CDATA[drught beed]]></category>
		<category><![CDATA[nathraao karad]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4809</guid>
		<description><![CDATA[‘दुष्काळ.. कोठे आहे? आमच्या भागात तर दुष्काळ जाणवत नाही. खरे तर दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. असे असले तरी आमच्या दुष्काळाचा कोणी उदो उदो करीत नाहीत. दुष्काळामुळे आपले कसे होईल, अशी चिंता करीत न बसता आमचे आम्हीच दुष्काळावर मात करण्यास शिकलो आहोत,’ हे बोल आहेत गटशेतीचा प्रयोग यशस्वी करणारे बीड जिल्ह्यातील इंजेगावचे कृषिभूषण नाथराव कराड यांचे. राज्यात सगळीकडे दुष्काळाची ओरड उठली असताना, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील १८०० लोकसंख्येच्या इंजेगाव येथे मात्र दुष्काळ जाणवत नाही. त्याला कारण आहे ते म्हणजे संपूर्ण गावकर्‍यांनी केलेले नियोजन. ‘साई कृषिमंच’मार्फत हे नियोजन केले जाते. संपूर्ण पाळी पद्धतीने कालव्याचे पाणी इंजेगाव माजलगाव धरणाच्या कालव्याखाली येते. कॅनॉलद्वारे पाणी सुटल्यानंतर प्रत्येक शेतकरी ठरलेल्या पाळीनुसार आपापल्या वाट्याचे पाणी घेतो. संपूर्ण गावाचे पाणी झाल्यानंतर उर्वरित पाणी विहिरीत साठवले जाते. गावातील ६० टक्के शेतकर्‍यांकडे विहिरी आहेत. उरलेल्या शेतकर्‍यांपैकी ३० टक्के शेतकर्‍यांकडे विंधनविहिरी आहेत. गावच्या शिवारातील पाणीपातळी फक्त ५० फुटांवर आहे. त्यामुळे ६० टक्के शेती ‘ऊस शेती’ आहे. गावाजवळचे दोन साखर कारखाने ठरलेल्या वेळी शेतकर्‍यांचा ऊस नेतात. ऊस शेती ही साखर शेती असल्याची शेतकर्‍यांची भावना झाली आहे. ठिबकवर उसाचे उत्पादन नाथराव...]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4809</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>दुष्काळी आणीबाणी अन् दारूला पाणी!</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4804#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4804#comments</comments>
		<pubDate>Fri, 17 May 2013 12:40:28 +0000</pubDate>
		<dc:creator>rahul</dc:creator>
				<category><![CDATA[फेरफटका]]></category>
		<category><![CDATA[drought 2013]]></category>
		<category><![CDATA[ferftka]]></category>
		<category><![CDATA[rahul kulkarni]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4804</guid>
		<description><![CDATA[&#8230;आणि भर टंचाईतच एक सरकारी ’र्’ान आलं, शेतकर्यांना प्रकल्पातील पाणी घेण्यापासून रोखा, त्यांचे विद्युत पंप जप्त करा&#8230; इतदी इतदी. झालं! एरवी शेतकर्यांच विकास योजना राबविताना कानाडोळा करणारे प्रशासन खडबडून जागे झाले अन् हुजूर हुकमाची तंनी तातडीने अं’लबजावणी केली. जायकवाडीकाठासह राज्यभरातील ठिकठिकाणच्या प्रकल्पालगतच शेतकरंना विचारा ाबाबत, म्हणजे कळेल दुष्काळात प्रशासन किती र्काक्ष’ झाले ते&#8230;! पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायचे म्हणून शेतीचा पाणीपुरवठा बंद केला. याला शेतकर्यांचा अजिबात विरोध नाही; पण या टंचाईच्या काळात दारू कंपन्यांचा, शीतपेे आणि पाणी बाटलंतून विकणार कंपनंचा पाणीपुरवठा दुप्पट कसा काय होतो? असा शेतकर्यांचा सवाल आहे. हा सवाल ’ला आणि आ’च संपादकी टी’ला बराच काळ त्रास देत राहिला. तचे उत्तर तर शोधालाच पाहिजे होते. यासाठी औरंगाबाद आणि जालना येथे झालेल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमु‘यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांना मी एकच प्रश्न विचारला&#8230; प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवायचे म्हणून शेतकर्यांचा पाणीपुरवठा बंद केला. या टंचाईच्या काळात दारू कंपन्यांचा मात्र पाणीपुरवठा दुप्पट झाला. राज्य शेतकर्यांचे आहे की, दारू कंपन्यावाल्यांचे. या प्रश्नावर मंत्र्यांकडून मिळालेली उत्तरे जवळपास सारखीच होती. सर्वांना...]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4804</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4802#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2595%25e0%25a5%2583%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4802#comments</comments>
		<pubDate>Thu, 16 May 2013 07:12:52 +0000</pubDate>
		<dc:creator>rahul</dc:creator>
				<category><![CDATA[कृषिवार्ता]]></category>
		<category><![CDATA[krushi varta]]></category>
		<category><![CDATA[mkv]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4802</guid>
		<description><![CDATA[मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने १८ मे रोजी येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी. गोरे यांनी सांगितले.मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यमंत्री फौजिया खान, राज्यमंत्री डी.पी.सावंत उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये चर्चासत्र, प्रदर्शन, प्रात्याक्षिक, विद्यापीठाची बियाणे विक्री इत्यादी उपक्रमांचा समावेश असेल. डॉ. एस. डी. कुलकर्णी ‘सोयाबीन प्रक्रिया व वापर’ या विषयावर तर ‘श्रमबचतीसाठी कृषी औजारांचा वापर’ या विषयावर डॉ. एल. पी. गिते मार्गदर्शन करणार आहेत. दुष्काळ परिस्थितीचा विचार करता शेतीतील पाण्याचे नियोजन हा सध्याचा ज्वलंत प्रश्न असून तसेच दीर्घकालीन न विचार करता पाणलोट क्षेत्र विकास, पाणी व्यवस्थापन, पिकांसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी विविध सिंचन पद्धती, मृद व जल संधारण इत्यादीवर आधारीत सजीव देखावे, पोस्टर्स, माहितीफलक या माध्यमातून दालनाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यावेळी विद्यापीठाचे विविध पिक बियाण्याच्या विक्री होणार आहे.]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4802</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>धान्य महोत्सव  शेतकर्‍यांसाठी की, व्यापार्‍यांसाठी?</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4797#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e2%2580%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4797#comments</comments>
		<pubDate>Tue, 14 May 2013 06:09:17 +0000</pubDate>
		<dc:creator>kanak</dc:creator>
				<category><![CDATA[आमचा ठसा]]></category>
		<category><![CDATA[dhanya mahotsav]]></category>
		<category><![CDATA[vishesh]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4797</guid>
		<description><![CDATA[शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी विभागातर्ङ्गे शहरी भागांमधील ग्राहकांसाठी ‘धान्य महोत्सव’ आयोजित केले जात आहेत. शेतकरी व ग्राहक यामध्ये असणारी दलालांची साखळी कमी करून दोघांनाही योग्य मोबदला मिळावा, हा हेतू या ‘धान्य महोत्सवा’मागे आहे. या महोत्सवामुळे काही ठिकाणी शेतकर्‍यांचा आणि ग्राहकांचा ङ्गायदा होत असला तरी, काही ठिकाणी शेतकर्‍यांऐवजी व्यापारी लॉबी ‘धान्य महोत्सवा’त शेतकर्‍यांच्या नावाने विक्री करत आहे. या वास्तवाची प्रचिती अहमदनगर येथे झालेल्या ‘धान्य महोत्सवा’त आली. या वास्तवाचा वेध घेणारा हा लेख&#8230; अहमदनगर येथे नुकताच ‘धान्य महोत्सव’ पार पडला. धान्य महोत्सव शेतकर्‍यांसाठी भरविला होता की, व्यापार्‍यांसाठी असा प्रश्‍न निर्माण होत होता. महोत्सवामधील अर्ध्याहून अधिक स्टॉलवर व्यापार्‍यांनीच शेतकर्‍यांच्या आडून कब्जा मिळविला होता. धान्य महोत्सवात ग्राहक थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करतो. मालाच्या गुणवत्तेवर विश्‍वास ठेवून शेतकर्‍यांना चार पैसे अधिक देतो. बाजारापेक्षा आपणाला नक्कीच थोडा का होईना, स्वस्तामध्ये गुणवत्तापूर्ण शेतीमाल मिळतो आहे, असा ग्राहकांचा समज असतो. या गोष्टीचा ङ्गायदा शेतकर्‍यांना मिळण्याऐवजी शेतकर्‍यांच्या रूपात व्यापारी पुढे सरसावले आहेत. शेतकर्‍यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापार्‍यांनी भुरट्या मार्गाने धान्य महोत्सवात प्रवेश मिळविला आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाची व्यापार्‍यांमुळे मोठी हेळसांड व अवहेलना झाली व त्यांचे नुकसान झाले....]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4797</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>सेंद्रिय कपाशी उत्पादनातून समृद्धी</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4794#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25af-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4794#comments</comments>
		<pubDate>Tue, 14 May 2013 06:04:40 +0000</pubDate>
		<dc:creator>kanak</dc:creator>
				<category><![CDATA[आमचा ठसा]]></category>
		<category><![CDATA[aamacha thasa]]></category>
		<category><![CDATA[bt cotton]]></category>
		<category><![CDATA[cotto]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4794</guid>
		<description><![CDATA[सेंद्रिय पद्धतीनेसुद्धा कापसाचे चांगले उत्पादन मिळू शकते, हे बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथील शिवराम जयराम घोडके या तरुण शेतकर्‍याने सिद्ध करून दाखविले आहे. केवळ कापसापासून नव्हे तर कपाशीच्या पर्‍हाटीपासून तयार होणार्‍या कम्पोस्ट खतापासून ते एकरी एक हजार रुपये उत्पन्न मिळवत आहेत, हे विशेष. शिवराम जयराम घोडके या २७ वर्षीय शेतकर्‍याने कष्ट व योग्य व्यवस्थापनाच्या बळावर आपली शेती सुधारली आहे. कापूस लागवडीचे वेगवेगळे प्रयोग राबवून त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. लोळदगाव येथे घोडके यांची २० एकर जमीन असून, २ विहिरी व एक बोअरवेल आहे. जून २०१२ च्या अखेरीस शिवराम घोडके यांनी ५ एकर क्षेत्रात ‘अजित १५५’ व ५ एकर क्षेत्रात ‘मल्लिका बी. टी.-२’ च्या कापसाच्या बियाण्यांची लागवड केली होती. १० एकरात कपाशीची लागवड कापसाचे बियाणे लावण्यापूर्वी त्यांनी गतवर्षीच्या पर्‍हाटीपासून तयार झालेले चांगले कम्पोस्ट खत एकरी ५ क्विंटल या प्रमाणात पेरून जमिनीत दिले. त्या खतांवर रेघोट्या ओढून ५ फूट बाय १ फूट अंतरावर बियाणे टोकण पद्धतीने लावले. बियाणे लावण्यापूर्वी त्यावर ‘सीपीपी’ व ‘सिद्धी ३’ची प्रक्रिया प्रत्येक किलो बियाण्यास अर्धा किलो याप्रमाणे केली होती. ५ बाय १ फूट या अंतरावर लागवड केल्यामुळे एकरी २...]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4794</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>कपाशीचे २१ क्विंटल उत्पादन</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4791#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a5%25a8%25e0%25a5%25a7-%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%259f%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4791#comments</comments>
		<pubDate>Tue, 14 May 2013 05:54:44 +0000</pubDate>
		<dc:creator>kanak</dc:creator>
				<category><![CDATA[आमचा ठसा]]></category>
		<category><![CDATA[aamacha thasa]]></category>
		<category><![CDATA[bt cotton]]></category>
		<category><![CDATA[cotton]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4791</guid>
		<description><![CDATA[नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव येथील रमेश पिसाळ या प्रयोगशील शेतकर्‍याने ‘महिको सीड्स’ कंपनीच्या ‘एमआरसी ७३५१’ या बी. टी. संकरित वाणाच्या बियाण्यांची लागवड करून कपाशीचे एकरी २१ क्विंटल उत्पादन घेतले आहे. पावसाचे प्रमाण कमी असतानाही खत व पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून त्यांनी ही उत्पादनाची किमया साधली आहे. अहमदनगर जिल्हा हा ऊस व दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. उसाबरोबरच कापसाचेही उत्पादन या बागायती पट्ट्यात चांगल्या प्रमाणात घेतले जाते. हंडी निमगाव हे नेवासा तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील रमेश गणपत पिसाळ यांना शेतीमध्ये विशेष रस. एम. ए. बी. एड्. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीत प्रयोग करण्याची त्यांना इच्छा झाली. प्रयोग म्हणून शेती करणार्‍या या शेतकर्‍याने गेल्या चार वर्षांपासून शेतात कापूस लावून एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेतले आहे. ‘महिको’च्या ‘एमआरसी ७३५१’ वाणाची लागवड ‘महिको सीड्स’ कंपनीचे अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पिसाळ यांनी कापसाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असतानाही पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून त्यांनी कापसाचे एकरी २१ क्विंटल उत्पादन घेतले आहे. १४...]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4791</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>‘आधुनिक किसान’ला चौथा स्तंभ पुरस्कार</title>
		<link>http://www.adhunikkisan.com/?p=4786#utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258c%25e0%25a4%25a5%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d</link>
		<comments>http://www.adhunikkisan.com/?p=4786#comments</comments>
		<pubDate>Thu, 09 May 2013 11:58:33 +0000</pubDate>
		<dc:creator>admin</dc:creator>
				<category><![CDATA[आमचा ठसा]]></category>
		<category><![CDATA[adhunik kisan]]></category>
		<category><![CDATA[award]]></category>
		<category><![CDATA[chautha stambh]]></category>
		<category><![CDATA[krishi puraskar]]></category>
		<category><![CDATA[pankaj joshi]]></category>

		<guid isPermaLink="false">http://www.adhunikkisan.com/?p=4786</guid>
		<description><![CDATA[मुंबई, दि.९ &#8211; बखरकारांमुळे जसा आपणास इतिहास कळला व त्यावर आपण विश्‍वास ठेवला तसेच पत्रकारांच्या बाबतीत आहे. पत्रकारांनी आपल्या बातम्यांमधून वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध करावी, कारण त्यांचे आजचे लिखाण हे उद्याची बखर ठरणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. अप्रतिम मीडिया व ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अकादमीच्या वतीने आदर्श उद्योग समूह प्रायोजित चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. ‘आधुनिक किसान’चे सहयोगी संपादक पंकज जोशी यांना कृषिपत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझाद मैदानाजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहता हा पुरस्कार सोहळा दिमाखदारपणे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रसार माध्यम तज्ज्ञ डॉ.विश्‍वास मेहेंदळे हे होते. तर विशेष आमंत्रित म्हणून आदर्श उद्योग समूहाचे अध्यक्ष अंबादास मानकापे पाटील, नेक्स्ट ङ्गर्निचर्स लि.चे कार्यकारी संचालक रणजीत कक्कड, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांची उपस्थिती होती. संयोजक पत्रकार डॉ.अनिल ङ्गळे यांनी चौथास्तंभ पुरस्कार उपक्रमाबद्दल माहितीपटाद्वारे सादरीकरण केले. छगन भुजबळ पुढे म्हणाले, आजकाल विशेष पत्रकारितेला मोठा वाव आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियात कालानुरुप तसा मोठा वाव आहे....]]></description>
		<wfw:commentRss>http://www.adhunikkisan.com/?feed=rss2&#038;p=4786</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
	</channel>
</rss>
