शेतकर्यांना लिहितं करण्याचा अभिनव उपक्रम किसान रायटरच्या माध्यमातून आम्ही राबवित आहोत. मागील अंकात केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही प्रयोगशील शेतकर्यांनी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत… …
Read More →शेतकर्यांना लिहितं करण्याचा अभिनव उपक्रम किसान रायटरच्या माध्यमातून आम्ही राबवित आहोत. मागील अंकात केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही प्रयोगशील शेतकर्यांनी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत… …
Read More →आदर्श गाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारने आपले आदर्शपण आजही टिकवून
Read More →शेतमजुरांच्या जगण्याची कथा सांगणार्या साहित्यात शेतकर्याला खलनायक म्हणून रंगवलेले. वास्तवाच्या पातळीवर दोघेही शोषितच; पण साहित्यात एकमेकांचे शत्रू! आपण ज्या वर्गात जन्मतो त्याच वर्गाची भाषा का बोलतो? सगळ्या प्रकारची वर्गवारी टाकून आपल्याला वास्तवाला भिडता आले पाहिजे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, शेतकर्यांची व्यक्तिचित्रे, ग्रामजीवनाचे बदलते; पण अस्सल स्वरूप मांडणारे हेसदर…
…
नत्रयुक्त खतांची उपयुक्तता व कार्यक्षमता वाढवण्यासा
Read More →या लेखाच्या मागील भागात आपण कृषी हवामानशास्त्र आणि पीकपद्धतींची माहिती घेतली. लेखाच्या या दुसर्या भागात भारताच्या आणि राज्याच्या कृषी हवामान विभागांची रचना समजावून घेणार आहोत.
पृथ्वीभोवतालच्या आवरणामुळे असणार्या तापमान, वारा, आर्द्रता, हवेचा दाब, ढग, पाऊस आणि सूर्यप्रकाश घटकांच्या विशिष्ट वेळेतील, विशिष्ट भौगोलिक
Read More →मातीविना शेती ही संकल्पना काय आहे? मातीला पर्याय म्हणून कोणती माध्यमे वापरली जातात, हरितगृहात माती वापरताना काय काळजी घ्यावी, ही माहिती आपण
लेखाच्या पहिल्या भागात घेतली. ही शेती प्रत्यक्ष कशा पद्धतीने करतात, त्याची माहिती…
झाडांची पाण्याची आवश्यकता ही बाहेरील वातावरणावर अवलंबून असते. जर वातावरणाचे तापमान वाढलेले असेल आणि हवेतील आर्द्रता कमी झालेली असेल तर झाडांची पाण्याची मागणी वाढते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये झाडांना दिवसातून दोनदा-तीनदा पाणी द्यावे लागते, तर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दिवसातून एकदा किंवा दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी दिले तरी ते पुरेसे होते. मातीशिवाय शेती तंत्रामध्ये निवडलेले माध्यम ओलसर
Read More →
सिंचन प्रकल्पांना विरोध म्हणून, राजकारण म्हणून वा कोणत्याही कारणाने कोणी म.पा.अ.७६ मधील कलम क्र.१२ अन्वये प्रकरण न्यायालयात उपस्थित केले तर कालवा अधिकार्यांना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खाजगी जमिनींवर पायसुद्धा
