अनेक तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे धावतात; मात्र शेतीची ओढ लागलेल्या अकोला जिल्ह्यातील आडगावच्या भूषण नेमाडे या युवकाने कॉल सेंटरची नोकरी सोडून ऊतिसंवर्धित केळीच्या रोपांची बाग फुलवली. ‘टिश्यू कल्चर’चा व्यवसाय हेच आता त्याचे करिअर बनले आहे. शेतीकडे पाठ फिरविणार्या तरुणांसाठी हा एक आदर्शच म्हणावा लागेल. …
Read More →