औरंगाबाद, (राहुल कुलकर्णी) ः मराठवाड्यातील पाणीटंचाईमुळे ङ्गळबागा वाचविण्यासाठी शेतकर्यांनी कमी खर्चात होणार्या कमी जाडीच्या प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी शेतकर्यांची मागणी होती. सर्वात अगोदर सा.‘आधुनिक किसान’ ने आडूळ (ता पैठण जि. औरंगाबाद) परिसरातील शेतकर्यांनी कमी खर्चात केलेल्या मल्चिंगचे प्रयोग आणि कमी जाडीच्या पेपरसाठी अनुदान द्यावे ही मागणी प्रभावीपणे मांडली होती. टंचाईच्या स्थितीत ङ्गळबागांना मल्चिंग उपयुक्त असल्याबाबत गेल्या काही अंकातून विविध विषय देखील मांडले आहेत. याची दखल घेत प्रशासनाने कमी जाडीच्या मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More →