औरंगाबाद,दि. 02 — प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामे सकारात्मक भूमिका घेऊन तसेच लोकांना विश्वासात घेऊन करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. प्रकल्पग्रस्त गावात केल्या जाणाऱ्या नागरी सुविधांच्या कामांचा दर्जा उत्तम ठेवावा, अशीही सूचना त्यांनी दिली.

Read More →

सोलापूर,(प्रतिनिधी) दि. २ ः भाटघर धरनातून खर्डी (ता.पंढरपूर,जि.सोलापूर) येथील साखर कारखान्यासाठी पाणी सोडल्याच्या कारणावरून आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांत शाब्दीक चकमक झाली. बेकायदेशीर सोडणार्या अधिकार्यांवर ङ्गौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेतर्ङ्गे पंढरपूरच्या प्रांताधिकार्याकडे करण्यात आली आहे.

Read More →