औरंगाबाद दि.१२ : बाजार समित्यांनी व्यापार्यांची पाठराखण न करता शेतकरी हिताचे काम करावे, असे आवाहन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. औरंगाबाद येथे मंगळवारी (दि.१२) टंचाई निवारणार्थ आयोजित राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Read More →

औरंगाबाद, दि.12 : चालू वर्षातील टंचाई सदृश परिस्थतीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपक्रम राबवित असतांना कृषि विभागामार्फत फळबागा वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबवित येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृ‍षि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

Read More →

बीड, दि. 12 :- टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून टंचाईवरील उपाययोजनांना कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read More →