औरंगाबाद दि. १४ ः जायकवाडी काठच्या शेतकर्यांचा खंडीत केलेला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा नसता या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जायकवाडी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला. पैैठण तालुक्यातील ढाकेङ्गळ येथे आयोजित शेतकर्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …
Read More →
Feb 14, 2013
Posted
कृषिवार्ता
Tagged aurnagabad, jaikwadi water, krushi varta, liquor story, water crisis
Comments 0
