नाशिक, दि. ४ (प्रतिनिधी) ः जिल्ह्याच्या सरासरी तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दुपारच्या सुमारास जाणवणारा उन्हाचा तडाखा असाह्य होऊ लागल्याने शेतमजूर व शेतकर्यांना शेतात काम करणे कठीण झाले आहे.

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः औरंगाबाद येथील उद्योजक, व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी मिळून स्थापन केलेल्या ए टू झेड ग्रुप’ च्या सदस्यांनी मिळून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध साहित्य देण्याची तयारी दर्शविली आहे. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या ग्रुपतर्ङ्गे ही माहिती दिली.

Read More →

मुंबई : राज्य योजनांतर्गत योजनेत ‘सर्वसाधारण’ गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम 2012-13 पासून राज्यात राबविण्यासाठी शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

Read More →