नवी दिल्ली : देशातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा आणि उपाय योजना करण्यासंदर्भात बुधवारी कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च अधिकारप्राप्त मंत्रिगटाच्या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने एक हजार 207 कोटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीच्या सर्व उपाय योजनांचा लाभ 1 मार्च पासून लागू होईल, अशी माहिती या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कृषी मंत्र्यांनी दिली.

Read More →

चि. कनिष्क राजू डोंगरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:चा वाढदिवस साजरा न करता त्यासाठी येणारा खर्च आणि आपली बचत अशी मिळुन पाच हजार रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देवू केली.

Read More →

औरंगाबाद, दि. १२ (टिम आधुनिक किसान) ः शेतीचा पाणीपुरवठा बंद करून जायकवाडीतील लाखो लिटर पाणी दारू कंपन्यांना दिले जाते असल्याची स्पेशल स्टोरी सा. आधुनिक किसान मध्ये (५४ व्या) अंकातमांडली होती. हा अंक विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांना दिल्यावर याची दखल घेत मंगळवारी (दि. १२) झालेल्या विधानसभेच्या कामकाजात तावडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे.

Read More →