मुंबई : राज्य आणि केंद्र शासन तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने महात्मा गांधी नरेगा योजनेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

Read More →

नवी दिल्ली, दि.२० ः केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेश्‍न उद्यापसून (दि. २१) सुरू होत आहे. सध्या देशातील वाढती महागाई आणि काही राज्यात असणारे दुष्काळाचे सावट यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरणाची शक्यता आहे. महागाई बाबत सरकार काय भूमीका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Read More →

राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता येत्या तीन वर्षांत सर्व सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस ठिबक सिंचनाखाली आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची आज मंत्रालयात त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

Read More →

जळगाव (प्रतिनिधी) ः सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जैन इरिगेशनला व्यवस्थापन क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एफएमबी अवॉर्ड २०१३ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात कनाकीया ग्रुपचे संचालक हिमांशु कनाकीया यांच्याहस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनतर्ङ्गे अविनाश जैन यांनी स्वीकारला.

Read More →

औरंगाबाद दि.१२ : बाजार समित्यांनी व्यापार्यांची पाठराखण न करता शेतकरी हिताचे काम करावे, असे आवाहन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. औरंगाबाद येथे मंगळवारी (दि.१२) टंचाई निवारणार्थ आयोजित राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Read More →

औरंगाबाद, दि. ४ ः जिल्ह्यात या हंगामात मान्सून वेळेवर व समाधानकार पाऊस झाला नसल्यामुळे भविष्यकाळात चार्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read More →

औरंगाबाद, दि. ४ ः जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण ९३ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी अधिकार्यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सुखदेव बनकर, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read More →