नाशिक (प्रतिनिधी) ः माध्यमांनी शेती क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे असा सुरू नाशिक येथे संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला. कृषीक्षेत्राशी निगडीत चांगल्या वृत्ताला प्रसारमाध्यमात स्थान मिळत नाही. याउलट नकारत्मक गोष्टी या अधिक प्रखरतेने मांडल्या जातात. शेतीशी संबंधित लोकांचीही जाणीवपुर्वक उपेक्षा होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. …
Read More →