नाशिक ( अतुल भांबरे) ः शेतकर्यांना कांदा चाळींचे थकलेले अनुदान एप्रिल महिन्यापर्यंत देण्यात येईल असे आश्वासन कृषी विभागाचे मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांनी दिले. चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठानतर्ङ्गे कांद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि त्याचे नियोजन या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी गोयल मार्गदर्शन करताना बोलत होते. …
Read More →
