सोलापूर,(मोहन काळे) ता.8 : आधुनिक शेतकरी बनायचा असेल तर शेतकर्यांचे गट निर्माण करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी भोसे (ता.पंढरपूर,जि.सोलापूर) येथे केले. ते विठ्ठल शेतकरी बचत गटाने सुरू केलेल्या बेदाणा प्रोसेसिंग युनिटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी बँकांनी जास्त अटी न लावता लहान शेतकर्यांनाही कर्जे देण्याचे आवाहन करून विठ्ठल शेतकरी बचत गट हा महाराष्ट्रात आदर्श ठरावा असाच असल्याचे सांगितले. …
Read More →