औरंगाबाद (प्रतिनिधी):- दुष्काळातील फळबागांच्या नियोजनासाठी येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. ३०) शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे आत्मा आणि मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी आत्मा चे प्रकल्प उपसंचालक सतीश शिरडकर आणि मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. एम. बी पाटील यांनी शेतकर्यांना पुढीलप्रमाणे सल्ला दिला. …
Read More →