नांदेड(प्रतिनिधी)- शेतकर्यांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन द्यावे, शेतकरी कल्याण मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान दिनी करण्यात आली. या व इतर प्रमुख मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ‘किसान बिरादरी’ मंच स्थापन करण्यात आला आहे. …
Read More →