पुणे ( विशाल केदारी ) ता, २ : महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागातील पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कलच्या दरम्यान आहे. हवेचा वाढता दाब लक्षात घेता, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील पाण्याचे तपमान ३०३ ते ३०४ केलव्हिन्स पर्यंत वाढले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात उन्हाळी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आधुनिक किसानकडे व्यक्त केला आहे.

Read More →

चिखली, ता. ९ : आघाडी सरकारने साखर उद्योग अंशतः नियंत्रममुक्त केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने चिखली (जि. बुलडाणा) येथे साखर वाटून निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Read More →

स्टेट बँक ऑफ हैद्राबादने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक एम. भगवंतराव यांनी मुंबई येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एक कोटी रुपयांचा ड्राफ्ट स्फूर्त केला आहे.

Read More →

बुलडाणा, ता. ९ : शेतमाल उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची साखळी कमी होऊन शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच ग्राहकांनाही रास्त दरात वस्तू मिळाव्यात यासाठी वाशीम येथे २० ते २२ एप्रिल या काळात धान्य, ङ्गळे व भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Read More →

लखनौ (वृत्तसंस्था) : योगगुरु रामदेव बाबा संचालित पतंजली फूड अँड हर्बल पार्क कंपनी आता लवकरच बियाणे आणि सेंद्रिय खत विक्रीतही उतरणार आहे. शेतकर्‍यांना स्वस्तात बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी):- दुष्काळातील फळबागांच्या नियोजनासाठी येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. ३०) शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे आत्मा आणि मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी आत्मा चे प्रकल्प उपसंचालक सतीश शिरडकर आणि मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. एम. बी पाटील यांनी शेतकर्‍यांना पुढीलप्रमाणे सल्ला दिला.

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी दि.२८/०३/०१३ रोजीपासून मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौर्‍यावर येत आहेत.

Read More →