श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्या प्रांगणात श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त गुरुवार, दि. ११ एप्रिल २०१३ रोजी समर्थ ऍग्रो वर्ल्ड राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कृषी यात्रोत्सव ११ एप्रिल ते १३ एप्रिल असा तीन दिवस चालणार आहे. यामध्ये शेतकर्याला शेतीसंदर्भात विविध विषयांवर ज्ञानप्राप्ती करून घेता येणार आहे. या यात्रोत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या कृषी विषयक कामकाजाबद्दलची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न… …
Read More →