औरंगाबाद (पंकज जोशी) ता. ३० : राज्यातील काही भागात दुष्काळ पडला असला तरी यंदाच्या खरीपात कापसाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नसून शेतकर्यांनी काळजी करू नये असे आवाहन कापूस उत्पादक कंपन्यांनी केले आहे. त्यामुळे बियाणांच्या बाबतीत कापूस उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
…
