मुंबई (प्रतिनिधी), दि.1,: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 1985 कोटी रुपयांचे पॅकेज, 3250 कोटी रुपयांचा विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम व एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रम राज्य शासनातर्फे प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी येथे दिली. …
Read More →